संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलं आणि वेगळ्या वाटेनं जाणार्या आयएएस अधिकार्यांबद्दल विषय निघाला की त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं. अधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचं संवेदनशील मन सतत जागं असल्यानं त्यांच्या कामाकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्याचं जाणवतं. म्हणूनच दुष्काळी भागातला पाणी प्रश्न असो वा स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न असो, बालमजुरीचा प्रश्न असो वा दहशतवादाचं वातावरण असो, खेळ असो वा चित्रपट असोत, या सगळ्याच विषयांवर लिहिणारे आणि मानवतावाद जपणारे लक्ष्मीकांत देशमुख आपल्यासमोर येतात. खरं तर त्यांची आणखी वेगळी आणि महत्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नावर ठोस भूमिका घेणं आणि ती जाहीरपणे मांडणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
ते म्हणतात, लेखकानं केवळ लेखन करून थांबायचं नसतं तर आपल्या नैतिक भूमिका आणि मूल्यं यांच्यासाठी प्रत्यक्ष कामही करायचं असतं. त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांच्यातला कार्यकर्ताही सतत जागा असतो हे कळतं. त्यांची ३० पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यात कथा, कादंबरी, ललित लेख, अशा अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना शासनाचे आणि अन्य महत्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत.
साहित्य ही फावल्या वेळाची करमणूक नाही, तर बुद्धी, भावना आणि प्रतिभा यांच्या त्रिवेणीसंगमातून घडवलेलं ते जीवनदर्शन आहे असं म्हणणारे लक्ष्मीकांत देशमुख प्रेमचंदांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. प्रेमचंदांना उथळ, वरवर लिहिणारे लेखक आवडत नसत. गरिबांचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत. नेमकं तेच काम लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपण अधिकारी असताना प्रत्यक्ष कृतीतून केलंय. तसंच आपल्या लिखाणातून देखील केलं आहे. ते म्हणतात, मी भूतकाळात रमणारा लेखक नाही आणि भविष्याचा वेध घेणारा लेखकही नाही, तर मी वर्तमानात जगणारा लेखक आहे.
प्रेमचंद म्हणत, जर लेखकाला उन्हात कष्ट करून दुपारी झाडाखाली विसावलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या रापलेल्या आणि काळवंडलेल्या चेहर्याच्या सुरुकुत्यांमधलं सौंदर्य आणि राबराब राबणार्या कष्टकरी स्त्रीच्या राठ पडलेल्या हातामधलं सौंदर्य जाणवत नसेल तर तुम्ही लेखक म्हणून घ्यायला पात्र नाहीत. वैयक्तिक अनुभवापेक्षा समाजाचे अनुभव, समाजाचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत असत. आणि नेमकं हेच लक्ष्मीकांत देशमुख यांनीही आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं.
वेध कट्टयावर लक्ष्मीकांत देशमुख यांचा अधिकारी ते कार्यकर्ता लेखक हा प्रवास थोडक्यात त्यांनी सांगितला. तसंच ते बडोदा इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या काळातल्या त्यांच्या भूमिका, सत्ताधार्यांना राजा तू चुकतो आहेस हे स्पष्टपणे सांगणं, नयनतारा सहगलच्या बाबतीत जो निर्णय झाला, त्याचा निषेध नोंदवणं, मराठी भाषेची चळवळ अशा अनेक विषयांवर लक्ष्मीकांत देशमुख बोलले.
त्यानंतर कैफी आझमी यांचं पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी का लिहिलं, त्यामागे त्यांची भूमिका काय होती याचा वेध घेणं या कट्टयावर झालं. गरिबी, मूल्यांचा र्हास, दहशतवाद, क्रौर्य, सत्तेची दडपशाही, यामुळे सामान्य माणूस हतबल झालेला दिसतो. अशा वेळी त्याला आवाज देत त्याला आत्मभान देता येईल का असा विचार लक्ष्मीकांत देशमुख सातत्यानं करत असतात. त्या अस्वस्थतेतूनच ‘कैफी आझमी’ या पुस्तकाची निर्मिती झाली.
वयाच्या अकराव्या वर्षी कैफी आझमी यांच्या शायरीला कशी सुरुवात झाली, काही कारणांमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी कसं भाग पाडलं आणि तेच कैफी आझमी पुढे कट्टर मार्क्सवादी कसे बनले हा प्रवासही लक्ष्मीकांत देशमुख यांनी उलगडून दाखवला. कैफी आझमींमधला कार्यकर्ता, धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात असलेला मानवतावाद, ‘गरम हवा’ सारखे त्यांचे चित्रपट, ‘अनुपमा’, ‘हिररांझा’, ‘कागजके फूल’, ‘हकिकत’ सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीतं, त्यांच्या कविता, कैफी आझमी आणि शौकत यांच्यातलं उत्कट प्रेम, ३२ वर्ष पॅरेलेसिस झालेला असतानाही केलेलं सामाजिक काम आणि त्यांना भरभक्कमपणे शौकतनं दिलेली साथ हा सगळा प्रवास खरोखरंच थक्क करणारा होता. कैफी आझमी सारखा शायर, कवी, प्रियकर, पती आणि कार्यकर्ता पुन्हा होणे नाही हेच मनाला जाणवत राहिलं.
वेध कट्ट्या तर्फे आज सुरु असलेल्या मुलाखतीचा ताजा फोटो सुरेख फ्रेम सह आम्हाला स्वागत थोरात या मित्राच्या हस्ते भेट देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची कायमस्वरूपी आठवण!
‘एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा’ आणि ‘कैफी आझमी’ अशी दोन्हीही पुस्तकं वेध कट्टयावर आज उपलब्ध करण्यात आली होती. मात्र मुलाखतीनंतर सगळीच पुस्तकं संपली आणि स्वाक्षरीसाठी सगळ्यांनीच लक्ष्मीकांत देशमुख यांच्याभोवती गराडा घातला. आजच्या वेध कट्टयावर अंजली लक्ष्मीकांत देशमुख, स्वागत थोरात, विश्वंभर चौधरी, सरिता आवाड, शंकर, चित्रा देशपांडे, अश्विनी देशपांडे, निकिता थोरात, सीमा चव्हाण, अप्पा आसोंडकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज विश्वंभर चौधरी यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय करून द्यावा असं वेध कट्टयातर्फे सांगण्यात आलं आणि त्यांनी देखील आज इथे तीन देशमुख एकत्र आल्याचं सांगितलं. मुलाखत देणारे लक्ष्मीकांत देशमुख, मुलाखत घेणारी दीपा देशमुख आणि परिचय करून देणारे देखील विश्वंभर चौधरी हे देशमुखच! अगदी अनौपचारिकरीत्या त्यांनी परिचय करून दिला.
दीर्घ मुलाखतीनंतर आभाराचं काम नेहमीप्रमाणे डॉ. ज्योती शिरोडकर हिने समर्थपणे केलं. कार्यक्रम संपला तरी लोकांना जागीच खिळवून ठेवण्याची ताकद तिच्या आभाराच्या शब्दांत असते हे मात्र खरं. (मला इथे आणखी कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत हे आज आवर्जून लक्षात आलं.) तिने लक्ष्मीकांत देशमुख हे जागल्याची अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं सांगितलं. तसंच लक्ष्मीकांत देशमुख यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेली ‘ट्रिंग ट्रिंग वाजतोय टेलिफोन’ ही कविता आपण लहानपणी कशी ऐकली आणि त्या वेळची वडिलांबरोबरची आठवण ज्योतीने सांगितली आणि आज त्याच कवीला, लेखकाला आपण समोर बघतो आहोत याचा आनंद तिच्या गहिरवल्या स्वरातून कळत होता.
कार्यक्रम संपला आणि कैफी आझमी प्रत्येकाच्या मनात रेंगाळत राहिले हे मात्र नक्की. मात्र घरी परत येत असतानाच शबाना आझमीला अपघात झाल्याचं वृत्त कळलं आणि मन अस्वस्थ झालं. तिला लवकर आराम पडो असं मन सारखं म्हणत राहिलं. ( कैफी आझमींप्रमाणेच शबानाच्या रक्तात कार्यकर्तेपण असून आपल्या गावाच्या विकासासाठी ती करत असलेलं काम प्रशंसनीय आहे आणि विशेष म्हणजे त्याचा कुठेही गाजावाजा न करता हे काम अविरतपणे सुरू आहे.)
(आजचा कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्र वाहिनीने live दाखवला. त्याबद्दल प्रियदर्शिनी आणि टीम यांचे मनापासून आभार.)
When I first set foot on a Mumbai local train station, I thought about the many number of stations there might be in this city. In my stay here, I wanted to board trains from as many stations in the city as possible. In essence, I wanted to experience the whole of this city. I’ve found that when the local government changes, the vibe of the area changes altogether. Kalyan VEDH, yesterday gave me the opportunity to visit a new place. This fact was as exciting to me as knowing what I was going there for.
Sunday’s theme ‘Out of the Box’ is a synonym for VEDH itself. That was what pulled me towards it the first time, a few years ago. Since then, I, a person who was buried in the box has time and again heard many faculty members across themes and VEDHian cities, who have trodden upon out of the box paths. The program on Sunday was but a cherry on the cake, like a summary of years of my observation of ‘out of the box’ people.
After listening to the various interviews, I was reminded of my favorite German song, ‘Die Gedanken sind frei” (Thoughts are Free). A famous folk song that is an integral part of not only the German culture but also the thought process of the countrymen, it was written during the horrors of holocaust. It says that tyrants can imprison people, but not their thoughts.
“And should tyrant take me and throw me in prison, My thoughts will burst free like blossoms in season Foundations will crumble and structures will tumble And free men will cry, Die Gedanken sind frei.”
This has always been a powerful and inspirational song for me. I think these lines apply to not just thoughts, but also to the freedom to choose your path. But if that is how free thoughts are, and today, even people are, what keeps us from using the freedom to get ourselves out of the box? I think the answer lies in what the boundaries of the box are made up of, as much as what happens inside the box. The sides are like modern dictators, and there are two: the society that dictates what a “reputed profession” is, heavily influencing carrier choices by managing to curb interests somehow and bitterly criticizing those who still manage to break free. The other dictator is the voice within, that might be of confusion, self-doubt, lack of clarity about the profession and why it is needed and anxiety to venture out of our comfort zone.
I realize I’m walking on a very shaky bridge here. Exercising one’s freedom to choose and out of the box path doesn’t mean one impulsively fulfills whatever wish comes to their mind. The box needs to be filled with a lot of responsibility about the choice and the courage to accept the emotional and practical consequences. If both things, responsibility and acceptance combine, the wall of the box would evaporate and out would emerge a path that eventually, is followed by many.
When I give a picture to this process in my mind’s eye, I don’t see it as a sudden process, as a product of putting in energy at one single time. This is a slow change, bottom up, that is a fine result of years of skill acquisition and hard work, that unknowingly results in the melting of the box. This process of being was beautifully highlighted in one of the VEDH choir songs that day- People who set out on a journey out of their box are met with ridicule. When those in the box look up and see the different and glorious path outside, the ridicule is transformed to awe and appreciation. Now the maker of the path looks back to see how empowering the path has been for many inside the box. The caterpillar doesn’t know it would be a butterfly in the future, it keeps doing what it does, because that is its nature! The metamorphosed butterfly touches many things and lives like our ‘out of the box’ people, again because that is its very nature.
Out of the Box isn’t doing, it is a process of being.
Everyone will tell you that we live in boundaries. Not only does is denote the rules we need to abide by, but all the norms, ways of living, manners, work cultures and many things that stay a certain way for years together.
Look at Virus from three idiots. His life was so governed by boundaries that he dictated what his coming generations should opt for as professions, he knew how much time was needed for mundane activities in exact minutes and had defined ways of saving time where he wanted to. In the same movie, Raju was in the schakles of another pattern, governed by religious rituals and driven by them for the better part of the film.
Both the characters are shown to follow fixed patterns of living. One day doesn’t differ from another. If we stretch the metaphor and look at people around us, we can easily see that lives lived in a certain place in a particular country and era don’t differ from one another either. We educate ourselves, train ourselves for some job, make money, have families and are good to go.
These are our boundaries that make a box around us. We think in the box, live in the box and are governed by the box. From that perspective, we’re robots that are taught how to think, how to do, what to get and how to live. There are but a handful who manage to think out of the box- to break the monotony for the betterment of self and the society alike.
Now what does “out of the box” thinking mean? Simply put, it means using existing resources to create something useful that helps the self and the society develop. When the telephone was invented for the first time, the materials that make it were not made on some other planet by some odd creatures. Mr. Alexander Graham-Bell took what existed in the box, thought differently about it and invented this wonder. Today, everyone owns a telephone and its evolved brother: the cell phone or the homo sapien sapien version of it: the smart phone. I only want to tell you here, that some thought, once labelled as ‘out of some box’, propelles a new way of life. When this way of life is adopted by many, it only creates another box greater in dimensions and higher on the graph, containing us in new rules.
In this new box, the once ‘out of the box’ idea works and serves a function for the society for a while. But thoughts have an expiry date too! Think of laws that worked for sometime and received immense support, but are ammended or repealed over time. As a society constantly facing the winds of change, the same box can’t be a good fit anymore. Like we treat expired food as poison, we should treat an expired thought harmful too. Safe to say, the need to break a box comes from the society as much as it comes from within a person. Hence, breaking a box isn’t a one time event, it has to be done every time the new box is created. Of paramount importance while doing this is to enjoy the process of breaking the box, of accepting the discomfort of staying in no man’s land, that is in a boundary less space while the new box is made and to find happiness in the new box as well. This is the very secret to a box breaker’s personality development- the very reason why the dimensions of every new box keeps increasing.
This year’s theme for the sixth Kalyan VEDH and the 98th VEDH of all, is the very topic of the blog- “Out of the Box”. Through the interraction with faculty members who have chosen fields that are out of the box and have created an interesting body of work that has contributed to the society, we wish to highlight not only the meaning and depth of the theme, but also the process behind it.
Team Kalyan VEDH coordially invites you to the event, going to be held on the 5th of January, 2020!
I was busy studying the beautiful stage design at the recently concluded Mind Fest, which was about to start in a couple of minutes, when Palshikar Sir tapped on my shoulder gently. In a voice filled with excitement, seriousness and appreciation all at the same time, softer than his usual style and slowly uttering every word to convey its importance, he told me, “The theme for Latur VEDH this year is just splendid!” “Honorable Rebel”, he said, remembering the correct words. He searched my face with eyes wide with excitement, to see if I shared his emotions and whether I had really got the essence of the theme. It didn’t take even a split second for my head to be swayed back in pure amazement. The train of thought that I anticipated only after Mind Fest was already running.
This theme, was extremely close to my heart. Readers, please don’t fasten your seat belts and expect no story of injustice after this line, for I have, thankfully and much my fluke, experienced no such thing on a huge basis. I, do, just like all of everybody, however, experience inequality and curbing of my freedom, albeit about minor life choices from time to time. I choose to look at this as a product of living in this society. Unfortunately, I have become so used to this pattern of a lack of liberty in certain matters that one doesn’t even notice minor incidences, questions and behaviours that are a proof of the promised but absent liberty. I wish there were some band with a bulb strapped to our hands that would beep everytime someone or something arrests our basic freedoms. Quantifying such abstract yet important constructs would be helpful, certainly. It would awaken everyone, including myself, to the everyday assaults at freedom, that are so routinely that the eye fails to pick it up as a figure screaming out from its background. To come back to why this theme rang a bell in my heart, was simply because I’m a strong believer in the principles of liberty and equality, as I think, everybody ideally should be. But only if the happenings in this world were fueled by my wishes!
Yuval Noah Harari, in his book, ‘Sapiens’ puts forth an extremely interesting observation. Humans, he says, spend their life around concepts that are more imagination than nature. How much do we love our country, a totally man made idea? How much time and energy do we spend on earning money, which, by the laws of nature, doesn’t exist! To carry this point forward and to make it broader and deeper, I think inequality, lack of liberty is the product of the same domain that is not nature. Except this time, it also works against humanity itself, instead of propelling it towards betterment. And in the face of such a ‘pralaya’, there comes a time when those choosing to go against the ingrained, unnatural principles that drive the society have to be celebrated as heroes.
What creative mind thought that offering something to a certain ‘deity’ would give a desired result? What a genius of a hypocrite must be the person, who popularized certain sexual orientations as unnatural, when unnatural was the seed of this very thought? Are we so stone headed, that the professing of constitutional principles for so many decades has been a waste on many of us? Why is it so easy to wear the dresses of inequality and celebrate it, preach it and pass it on to the next generation like it were a festival? In contrast, why is walking on the paths of equality, liberty, fraternity like lifting the Shiva’s bow?
In a society full of sheep walking in an unmindful heard, there are lions and lionesses, who want to start their own pride, rather, restore the universal, natural pride to normalcy. Paromita Goswami, Dr. Hameed Dabholkar, Disha Pinky Sheikh, Atul and Amrita Gailoge are Ruksana Mulla, Vaishali Ghuge, Archana Bhosale and Archana Man, namely the faculty members of Latur VEDH are such leaders of prides. When they roar rationality at Latur VEDH this year, I wish it touches our ears as powerfully as the Midas touch, only to put us into action that restores the universal, natural normalcy.
आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्या रंगाची साडी नेसायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकमेकांकडे विजयी मुद्रेनं बघितलं. काहीच वेळात आम्हाला कार्यक्रमासाठी टेरेसवर येण्याची सूचना आली आणि माझ्या पुढे चैतन्य आणि मी त्याच्या मागे असं आम्ही जाऊन पोहोचलो.
दीपक पळशीकर सर चैतन्यला बघताच स्वागत करत, ‘या’ म्हणाले आणि खुर्चीवर बसण्याची विनंती केली. पण चैतन्य ऐकतोय कसला? तो आपला मोबाईल कानाला लावून येरझारा घालत बोलण्यात मग्न होता. त्याला समोरच्या श्रोत्यांचीही शुद्ध राहिली नव्हती. मी पळशीकरसरांना हातानंच खूण करत थांबवलं आणि चैतन्यला आवाज दिला, पण त्याला माझा आवाजही ऐकायला येत नव्हता. मग मी त्याच्या मागे आणि तो माझ्या पुढे – पण मोबाईलवर बोलतच – अशी आमची पळापळ सुरू झाली. अखेर मी प्रेमानं चैतू म्हणणं सोडलं आणि ‘कार्ट्या थांब’ असं जोरात ओरडले, तेव्हा चैतन्य भानावर आला आणि त्यानं मोबाईल बंद केला. मी त्याला ओरडत आणि हाताला धरून खेचत खुर्चीवर नेऊन बसवलं. समोर असलेल्या श्रोत्यांची मी माफी मागितली. चैतन्यनं असं वागायला नको होतं हेही त्याला सांगितलं.
त्यानंतर रीतसर वेध कट्टयाचा कार्यक्रम सुरू झाला. वेधच्या शिल्पानं अगदी नेमक्या शब्दात चैतन्यची ओळख करून दिली. त्यानंतर अर्थातच माझीही करून दिली. ‘वेध कट्टयाची परमनंट सदस्य’ म्हटल्यावर खुशीत येऊन मीच टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाची सुत्रं आमच्या हाती सुपूर्त करण्यात आली. (सुरुवातीला चैतन्य लोकांकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर जे बोलत फिरला आणि मी त्याच्यावर कार्ट्या म्हणून जी ओरडले, तो आमच्या एन्ट्रीचा एक भाग होता. म्हणजेच आम्ही मुद्दामच जरा वेगळी नाट्यमय सुरुवात केली होती!)
मी चैतन्यबद्दल बोलायला सुरुवात केली. चैतन्यचे बाबा म्हणजेच माझा मित्र धनू याची आणि माझी मैत्री चैतूच्या जन्माआधीपासूनची म्हणजे आम्ही अकरावीत असल्यापासूनची हे आवर्जून सांगितलं. थोडक्यात मी चैतन्यला त्याच्या जन्मापासून किंवा आधीपासून ओळखते हेच मला सांगायचं होतं.
चैतन्यच्या घरातच नाटकाचं वातावरण असल्यानं तो कळायच्या आधीपासूनच नाटकाकडे वळला. वडिलांच्याच बालनाट्यात त्यानं सुरुवातीला काम केलं. वडिलांबरोबर सतत नाटकाच्या प्रॅक्टिसला जाणं असायचंच. मग शिकत असतानाच कम्प्युटर अॅप्लिकेशन शाखेत प्रवेश घेतला. कम्प्युटर क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण करून पदवी देखील मिळवली, मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमलंच नव्हतं आणि मग आपल्याला नाटकच करायचंय कोणा एका क्षणी निश्चित झालं.
झी गौरवचं नामांकन चैतन्यच्या ‘माकड’ या नाटकाला मिळालं. तसंच नाट्यगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार या नाटकाला मिळाले. वर्तमानपत्रांनी आणि समीक्षकांनी या नाटकाची वाखाणणी केली. आसपासचं राजकारण, त्याची नको त्या थराला गेलेली पातळी आणि ‘मला काय करायचंय असं म्हणणारा’ सर्वसामान्य माणूस, यात कसा ओढला जातो आणि त्यात त्याची कशी फरफट होते यावर भाष्य करणारं हे नाटक आपण कसं लिहिलं आणि कधी विचारही केलेला नसताना त्यातली प्रमुख भूमिकाही करावी लागली याबद्दल चैतन्य बोलला. त्यानं माकड नाटकातला एक प्रसंगही श्रोत्यांसमोर करून दाखवला.
चैतन्यनं रीतसर नाट्यक्षेत्रातलं शिक्षण घेऊन त्यातलीही पदवी मिळवली. ही पदवी मिळवताना त्याचा संबंध वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या भाषेशी, त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या गाण्यांशी आला. त्यातलं बंगाली भाषेतलं एक गाणं चैतन्यनं गावून दाखवलं. हे अनुभव खूप शिकवून गेले असं त्याला वाटत होतं. त्यानं तेंडुलकरपासून अनेक लेखकांचं लिखाण वाचलं होतंच, पण आता त्यानं शेक्सपिअर अभ्यासला. त्याची नाटकंही केली आणि त्यातल्याच ऑथेल्लो या नाटकातलं इंग्रजीमधले डॉयलॉग त्यानं सफाईदारपणे सादर केले.
चैतन्य मालिकांचं संवाद लेखन करतो, तो स्वतः एकांकिका आणि नाटकंही लिहितो. भानू काळेंच्या ‘अंतर्नाद’ या मासिकात त्याची पहिली ‘चिकारा’ ही कथा प्रसिद्ध झाली आणि तिला पहिला पुरस्कार मिळाला. त्या कथेचा सार त्यानं सांगितला. चाळीशीतल्या माणसाची होणारी घुसमट, त्याचं जगणं आणि एका कुत्र्याचं जगणं यातलं साम्य त्यानं या कथेत दाखवलं होतं. “माकड असो का कथा – तुझं लिखाण जरा जड असतं”, असं म्हटल्यावर चैतन्यनं आपण पुण्यात शिकायला आलो तेव्हाच आपल्याला जड जड लिहिलं तरच लोक मानतील असं वाटल्यामुळे आपण तसं लिहायला लागलो असा विनोद केला. कार्टून फिल्म्स, अॅनिमेटेड फिल्मस, फॅन्टसी, वास्तव या सगळ्यांची एकमेकांत घुसळण होते आणि आपलं लिखाण बाहेर येतं असं चैतन्यला वाटतं. गर्दीमुळे मुंबईची तुंबई कशी झाली आहे आणि ‘ठसका’ ही एक एकांकिका यावरही चैतन्य बोलला. चैतन्य सगळ्यात माध्यमात वावरत असला, तरी शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज, मालिका, चित्रपट यात सगळ्यांत जास्त नाटक हेच माध्यम आवडतं असं तो म्हणाला.
यानंतर त्याच्या सध्या गाजत असलेल्या ‘गुगलिफाय’ या दीर्घांकावर तो बोलला. गूगलनं आपल्या जगण्यावर कसं आक्रमण केलंय आणि अशा आक्रमण झालेल्या एका मुलीला कुणी तो त्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो यावरचं कथानक यात आहे. आपली मेमरी काम करणं सोडून देतेय, आपण गूगलवर किती अवलंबून झालोय हेही त्यानं सांगितलं. इतकंच नव्हे तर गुगलिफायमधला एक प्रसंगही त्यानं सादर करून दाखवला.
“आपल्यासमोर आपणच स्पर्धेला उभे आहोत आणि आपणच आपली वाट शोधत चालणार आहोत”, असं चैतन्य म्हणाला. आपल्या वडिलांनी आपल्याला कधीही कुठल्याही बाबतीत अडवलं नाही आणि कायमच सपोर्ट केला असं त्यानं आवर्जून सांगितलं. “मला काही अचिव्ह करायचंय, किंवा माझी काही स्वप्नं आहेत याचा मी विचार केला नसून मी प्रक्रियेतला, प्रत्येक क्षणातला आनंद घेत चालणार” असल्याचं चैतन्य म्हणाला. शेवट करताना चैतन्यनं आम्ही लिहिलेल्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यातल्या पिकासोचा लहानपणचा एक किस्सा सांगितला. पिकासोला पिकासोच व्हायचं होतं, तसंच चैतन्यला चैतन्यच व्हायचं आहे असं तो म्हणाला!
चैतन्यबरोबरच्या गप्पा सगळ्यांनाच भावल्या. यश मिळाल्यावर आपण त्या यशस्वी कलाकाराची यशोगाथा लोकांसमोर मांडतो, पण पुणे वेधकट्टयाचं वैशिष्ट्य असं की प्रक्रियेत आनंद घेणार्या, यशापयशाची पर्वा न करणार्या एका तरुणाला त्यांनी इथं बोलतं केलं! कार्यक्रमाच्या शेवटी वेधची डॉ. ज्योती शिरोडकर हिने अतिशय गोड स्वरात आभार मानले. आभार कसे मानावेत याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते ज्योतीकडून घ्यावं. कार्यक्रमाची जी उंची असते, तितकीच उंची ती आभार प्रदर्शन करून गाठते हे विशेष!
आजच्या कार्यक्रमात चैतन्यनं मीरारोडचं पॅसेंजरची प्रतीक्षा करणार्या एका रिक्षाचालकाची गोष्ट सांगितली होती. तो रिक्षाचालक जवळच्या ठिकाणी जाणार्या पॅसेंजर्संना नाही म्हणायचा आणि असं करता करता नाही हे उत्तर इतकं सहजपणे त्याच्या तोंडून बाहेर पडत गेलं की लांबचा म्हणजे मीरारोडला जाणारा पॅसेंजरही त्यानं नाही म्हणत गमावला. त्या रिक्षावाल्याला जेव्हा आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने जवळचे, दूरचे असं न करता जो येईल त्या पॅसेंजरला त्यानंतर रिक्षात घ्यायला सुरूवात केली आणि यातच त्याला मीरा रोडला जाणारे पॅसेंजरही आपोआपच मिळायला लागले. हे सांगताना चैतन्यनं आपणही कमी लांबीच्या भूमिका आल्या की नाकारायचो असं सांगितलं. जॉन अब्राहमचा चित्रपट असलेला ‘फोर्स टू’ हा चित्रपटही त्यानं नाकारला होता. पण रिक्षावाल्याचा अनुभव ऐकताच चैतन्यनं स्वतः फोन करून ती छोटीशी भूमिकाही स्वीकारली. रोजच असे अनुभव आपल्याला शिकवतात असं तो म्हणाला. याचा उल्लेख करून ज्योतीनं उद्या तुलाही तुझ्या करियरमधलं मीरारोडचं पॅसेंजर मिळेल अशा शुभेच्छा नव्हे तर खात्री दिली.
‘चिकारा’ कथा लिहिणारा चैतन्य हा वयाच्या विशीत चाळीशीतल्या माणसाची व्यथा लिहितो, यावरून त्याची संवेदनशीलता किती तीव्र आहे याविषयी तिनं सांगितलं. चैतन्यचं चैतन्य कशात आहे तर त्याच्या शिकण्यातल्या हपापलेपणात आहे, मनाला आवडेल, जिवाला रुचेल ते करण्यातच आहे असं ज्योतीनं म्हटलं. काळाची पावलं ओळखून वेळीच गूगलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार्या चैतन्यचं तिनं कौतुक केलं.
आज जरा ज्योतीला वेधकट्टयाची नशा अंमळ चढली असावी. कारण दीपा देशमुख म्हणजे लेखनाचा कधीही न थांबणारा, अखंड कोसळणारा धबधबा असं वर्णन तिनं माझ्याबाबतीत केलं. माझं लिखाण, सामाजिक काम याबरोबरच मी चैतूसारख्या किती कार्ट्यांमध्ये दडलेला (मी चैतुला सुरुवातीला रागाने कार्ट्या म्हटलं होतं!) हरहुन्नरीपणा ओळखून त्यांना प्रकाशात आणलं याचा उल्लेख केला. (खरं तर मला डॉक्टरांनी ६ किलो वजन कमी करायला सांगितलंय, पण या ज्योतीमुळे या कार्टीमुळे ते त्याच क्षणी १२ किलोनं वाढलं!)
सरतेशेवती आजचा वेध कट्टा चैतन्यमुळे चैतन्यमय झाल्याचं ज्योतीनं सांगितलं आणि तेच चैतन्यमयी वातावरण मनात घेऊन उपस्थित सर्व आपापल्या घराकडे वळले! आज कार्यक्रमात चैतन्यचे सुयश, पूजासह अनेक मित्र, निकिता थोरात तिची मैत्रीण प्राची, शंकर, मस्कतहून पुण्यात स्थायिक झालेले विनायक जोशी आणि त्यांच्या पत्नी, मुक्ता मनोहर, सरिता आवाड आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
When you are used to a certain amount of anything, less is always bothersome. It makes you restless and you are lost as to what to do of all this energy now. I was fully anticipating this low after returning from a great Mind Fest weekend today. Call it ‘Monday Blues’ or plain disappointment about life not being so interesting everyday. It was literally like returning from the cold winter- lit Pune to the melting Mumbai.
Last day’s event started with the discussion on the difference between perfection and excellence. This is a subject extremely close to my heart because of my personal trajectory. My maternal grandfather, a person I absolutely love and adore has always been insistent about things being a certain way, the newspapers have to be folded correctly, the beds have to made in a way that no creases should be created on it in the first place. Little things in our mundane lives have to all be performed in a certain manner. He made it a point to imbibe that same quality in both his daughters and grandchildren. All of us thought it was his demand for perfection; for we would have to suffer his disappointing gaze and expression every time we didn’t do anything as per his standards. Initially, he was the ‘Haanikarak Baapu’ from Dangal and we observed neatness only to escape ‘that’ look We openly make fun of and imitate this very specific look of disappointment. At this point, Abba has a hearty laugh and says, “But aren’t you better off because of these habits?” None of us can help but agree. In my teenage I realized the importance of neatness and even though it was boring, I didn’t compromise on it. Today, when I have come away from home and have created a space for myself in another city, I observe the same neatness to every last nook, corner and thing in my house. But the process, unknowingly has become meditative. I see the beauty in symmetry, folding clothes with edges on one another is nothing short of meditation. I can literally be lost in cleaning and arranging without any inclination of the time I spend in it. It is, in all justice, a true journey from the Limbic system to the neocortex, where I find immense meaning in orderliness, believe it or not.
Another huge shift from perfection to excellence for me was academically. HSC was the time when everyone focused on marks. Securing a place in Fergusson College for me was on the one hand so precious and my confidence about it on the other hand was so not high that I, for the first time ever in my life focused on fetching marks, on ‘perfecting’answers. Anyone whose got many marks at any point would realize its a very different game, that has potential to make people drown in it. Last year, I had to pay the huge cost of leaving home to learn what I wanted to. I was clear I hadn’t made this emotional investment for mere numbers. I wanted to learn. This naturally had me focused on bettering my skills and the demand for perfection evaporated. I am nowhere near excellence and the word can’t even be thought about, yet. But I would like to be grateful about the minimum fulfillment of a criteria of freeing myself from the shackles of perfection here.
The most relatable thing during the sessions yesterday was the bit about ‘Affluenza’. I find that not only is the incidence of this condition high and increasing day by day, but those who don’t have it are instead believed to be living in bubbles, have to suffer isolation and believed to lack substance as people on the whole!
The four pointers about the appropriate domains for spending money like education, health, etc, are helpful not only for those higher on the materialistic end of the spectrum, but for the overly misers alike. As Sir pointed out, spending a lot of money on the beautification of the outer self is always much less useful than spending time on honing the inner self. Exactly a couple of years ago, I and my partner in intellectual discussions, dear Srujan, were talking about people who have an “aura”. We observed, there are certain people who stand out, not merely because they are intelligent, smart, funny or educated; but because they are learned. We conceptualized them as having an “aura”. People having the most beautiful physical features can lack an aura, while the plainest of faces can demand a certain respect owing to their aura. People with this aura can be spotted in a crowd of hundreds and one look at them is enough to hints at what Sir calls ‘earned, mastered ease’ in their specific domain. This is what inner beauty means to me today. Beauty is simplicity with an aura.
I cannot help but marvel at the amount of work that must have gone into simplifying the simplified. Too many metaphors have already been given by scholars and yet, we nurture within ourselves, a need for more simplification with more metaphors, especially from today’s day and age.
The biggest irony of this entire process is that the level of simplification required by a concept of knowledge is inversely proportionate to the complexity of application required in life. This realization, right since I was listening to the event with rapt attention, has given seed to nervousness in my mind.
Mind Fe(A)st was a breath of fresh air, the sweet summer after a long winter. To give a ‘Game of Thrones’ analogy as we part, Winter has Come long ago for all of us. It is going nowhere unless summer rises from within every single one of us. The mind celebrated a true festival for the past three days. Now begins the herculean task of letting this Mind Fest seep slowly and build to become a Life fest!
It appears that as the Fest is progressing and strengthening my experiences, words are proving progressively incapable of capturing their essence. But traditionally, all part ones were always followed by successors. Hence, this bold attempt at part two.
It was an experience absorbed by all the senses together, or I’d rather say, an experience that was designed and given so purely that it was only natural all the senses would absorb it. There were times when the sheer force of reality that was put forth was so much that I felt myself, in the true sense of the phrase, ‘taken aback’. At times when the words on the big projector screen made my eyes well- up. Have you ever been so overwhelmed by the beauty of knowledge that it brings tears of awe to your eyes? That happened many times, to many of us I’m sure. Sir’s voice, filled only with his sincere intention of imparting knowledge in all of the audience still sits in my ears, I hope, forever. The whole of me was absorbed, engaged in the experience.
The master of everything, the mammoth of a realization for me was the picture “The pale blue dot”. Looking at the earth as a dot in a beam of light put things into perspective for me. We take things, people, ourselves, cultures, economies, a little too seriously, considering we’re mere particles in the Brahman, such a very super tiny part of the space that, in doing all justice to the word, is the absolute ‘everything’. Being caught up in my relative notion of ‘everything’ seemed so selfish, naive and a product of being human after all. The phrase ‘putting one in their place’ is often used negatively. Today, I want to take the creative liberty of using it neutrally, that is to say, “matter” of factly (pun intended). I understood what a negligible space we all occupy in the vastness of the Brahman, and yet, we spend all our time on earth buying spaces or creating a space of our own as in an identity. Why bother if all the earth is ours and no geometrical point on the earth is ours at the same time? Why not bother if none of this is ours and all of this is ours at the same time? This is the very irony of things that made me aware of the balance between caring enough to be involved in doing and not to the point of being attached to its products.
Equality of opportunity, equality of looking at all human beings beyond their religion, race, gender, orientation are such important concepts. They are necessary for the smooth functioning of the society. But if we look at it from another perspective, how could we discriminate between any being on any basis if we’re all made of the same particles? If the same elements exist in all of us, a tiny part of the absolute whole? As crucial as these constructs of equality are, I realized how relative they all are. There is only one equality, the natural, absolute equality of being-the equality that takes us towards unity. All the others, equality of gender, race, caste or even the recent efforts of conservation of biodiversity are corrections of natural anomy, correction of the man made concept of inequality.
Even as a teenager I never believed in the typical notion of an afterlife, in that, I chose not to believe in it, it didn’t ring a bell for me the way any absolute truth should. I remember making a fairly bold statement in my positive psychology lecture one day. “If looked at from the lens of a mathematical perspective that says you will be put in such a body in your next life as your deeds in this life deserve, seems to be a theory derived at, by mundane minds who want to be the servants of their actions rather than unattached masters of it, and not a theory as in the carrier of knowledge, as is told to be.” This sentence received a fair amount of squirming in class for it felt like I had critiqued something. One who listened to Sir’s discussion about relative truths yesterday would understand that it was only half the case. I was, as the other truth goes, only asking for a more enduring explanation, asking for the absolute truth. And I believe I got that at the second day of the fest yesterday.
Another thing that struck me was the beauty with which each of the thinkers had woven the teachings of the Upanishads and Vedanta with words and metaphors with utmost sensitivity and grace. One of my dearest friends, Srujan did an experiment that I was envious about. He read six bestseller books from different genres simultaneously. He told me about how overwhelmed he was with so much to process. A few lines on the screen, just from one scholar’s pen gave me a similar feeling. Again, how can just a few lines carry so much meaning and hold so much applicability?
The word applicability brings me back to the anticipation of what the finale of the fest holds instore. I’m excited and equally nervous about being able to comprehend the words. I conclude this part, observing I feel a restless need to make Sir’s words tangible and capture them in a bag or better in Dumbledore’s pensive, wishing time would stop as the winter evening paints the sky with hues and blacks- just unrealistically wishing for the experience to not end.
I’ve been sitting at the laptop for a while, yesterday’s events are running through my brain speedily and that’s giving a lot of energy to my fingers. Had I known the words I want to type, I would be typing like a professional, owing to the energy, excitement and the experience I’ve had yesterday, which cannot be enveloped in words.
A lot of people have begun to encourage me to write more. As someone who is responsible to manage this VEDH Gujgoshti blog series, I am, at a certain level, compelled to write about the fest. Had I chosen to be free of moral obligations, I would never write about it. I don’t like writing about experiences that mean a lot to me. I believe words are not symbols enough to carry the intensity and depth of the sanctity of such experiences. You generally tend to hide something from people and keep safe, that which is precious, sacred. That is the protectiveness I feel towards this experience. As sensitive as I generally am towards life experiences, I shy away from sharing them with everyone. There is a psychological barrier, that tells me the experience will lose its sanctity if I put it out there. Today, I’m behaving against my usual beliefs, hoping that even if I remove the experience out from the walls of my brain, words will do justice to it and keep it just as pure.
I wont give a blow by blow account of what Nadkarni Sir said and the importance it holds in the kind of lives we live today. The program, when it releases on the YouTube channel AVAAHAAN, would do that a thousand times better than I ever would be capable of. I would rather love to share what the Fest did for me.
I’ve fit the quaintessential ‘nerd’ category quite well for the past many years now. Reading books, discussing their nectar with like minded people and just that intellectual stimulation is my idea of a time well spent. Its been a few years now since the ancient Indian texts, their teachings have intrigued me. The Fest offered three of my favourite things on the platter, a fantastic combination- intellectualization, a discussion about the ancient scriptures and psychology. Totally my idea of a perfect weekend!
After a long day of lectures and getting things done in college, I reached the venue with tired eyes that cursed all technology and its blue light that I didn’t want to bear anymore , a back that hurt from the heavy sack, but a mind that was as fresh as I’d just woken up from a deep slumber.
I always love to reach early at venues. Looking at the team prepping up for the event instantly makes me feel involved and included. It kind of sets the mood, I would say. The beautifully designed stage, hustle of the people happy to meet each and other excited faces, did just that for me!
The program began with the Shanti mantra, and I felt like I was home at dusk. The recitation of the mantra in that typical tone reminded me of my beloved mother, practising the stotras she has learnt form her pourohittya class. I was shocked at how the shanti mantra accurately spelt out my biggest anxiety about the Fest- “Let the listener remember what is told”, it said. And so began a journey of looking within myself and beyond.
Its been a while since I read the Bhagawad Geeta or attended a class for it. Do i miss it? Definitely! I miss the specific tone of chanting; the aura that is created when ten people in the room chant the same shloka; I miss breaking down the sanskrit words to understand their root, only to realize that the words mean a lot more in their context than their linguistic meaning; I miss being overawed and appalled at how two lines could carry so much meaning and still impart wisdom ages after they were written? When I experienced all the above yesterday, it made me nostalgic. Why do we stop doing that, which we love?, I thought. How do mundane insignificant nothings overpower that, which is the very path to happiness? These questions, even as I type them, create a sense of disappointment and frustration.
After quite a detailed discussion about the meaning of distress, growth, development, going back and looking at the evolution of emotions, the interval was announced. I casually looked at my watch, it was a little before eight. I became restless like a helpless Cinderella, who had the obligation to leave on time for home. I had to leave at eight thirty so that I could reach Dadar before it was too late in the night. That angered me on some level. The dire wish to stay for the program told me, lets leave at 8.45 instead, lets walk a bit faster than usual, catch the fast train instead of slow and walk home super speedily again.
Trying to find peace in the decision, I let myself be engulfed by the discussion on neocortical emotions like empathy, compassion, forgiveness…. again a favourite topic. My sense of invlovement in this topic was accompanied by sadness at having to leave early. In an attempt to shut out those unwanted worries, I unconsciously covered my watch with the palm of my other hand and got engrossed in the beauty of neocortical emotions again. A cold breeze reminding me of the night brought me back to my senses… it was 8.45 already! “Two more minutes”, I told myself.
A good five minutes later, I forced myself to get up from the seat. Walking slowly to let a few more words of wisdom fill my ears, I reached the steps of the ground, descending which took more energy than usual. The moment I climbed down the last step, Sir’s words could no more be heard. Reality was unwantingly filled with noise, traffic, pollution and I was suddenly poles apart from the Fest taking place right behind my back. I was more sensitive and irritable than usual on my way to the station. The immense anger of having to leave early aided me in walking quickly.
In the language of emotions, my limbic system took over the journey back home, somewhere along which I decided I would not behave so unjustly with myself again. I have to convince my parents to let me come home later just for this beautiful program, my cortex decided determinedly.
As I entered home to the welcoming faces of my roommates, I felt a surge of comfort. While I freshened up, one of my roommates reheated the dinner and decorated my plate with immense love. The vapours rising up from the hot dal rice and the dollop of ghee on it filled my being with gatefulness for my roommate, who was no less than a sister. The situation was getting better as the neocortex was taking over again.
On the call with my mother, she asked, ‘How was it?’ “It was beyond words”, I said. “It killed me to leave early”, I told her, fighting tears. “I know my dear, I was praying you’d get company on your way back so that you’d be able to stay longer. I’m sorry. If it means that much to you….. you can stay just a bit longer. Be safe.” These words meant the world to me. As grateful as I was, I could empathize with the fact that it took a lot for my parents to make this allowance for me, while battling a lot of anxiety on the other side. It was the perfect, neocortical end to my day.
As I sit here in the train, on my way to Thane, excited for what’s instore for us on the second day of the Fest, I again pray that what I listen to, is remembered. I pray that all of us find layers of wisdom and are able to have the sensibility to apply it in our lives. Amen!
नवीन वर्ष उजाडलं की नवीन संकल्प सुरु होतात. काही संकल्प टिकतात तर काही उत्साहाच्या भरात केलेले गळून जातात. अर्थात मी काही नवीन वर्षासाठी संकल्प करणारी नाहीये पण जसे आपण सगळेच कोणासाठीतरी काही ना काही करण्याची इच्छा मनात ठेवून असतो तशीच माझ्याही मनात इच्छा असते नेहमी. त्यामुळे मी काही ना काही करत राहते. थोडंफार सामाजिक भान मनात ठेऊन आपण काही ना काही करत राहतो. पण त्याच बरोबर मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगत असते की अमुक ठिकाणी मदत करा, मी स्वतः पाहून आलेय, अगदी genuine आहे वगैरे वगैरे ….. यामुळे काय होतं की आजूबाजूच्या सगळ्या लोकांना “अरे ही तर सॉलिड आहे” असं आपलं जाम कौतुक वाटायला लागत. आपल्यालाही मग आपल्याबद्दल भारी वाटायला लागत…… असच अर्ध पाऊण वर्ष सरतं आणि सप्टेंबर पासून “वेध “ चा season सुरु होतो. पुणे, नाशिक, नगर…… आणि मग माझी जमिनीवर राहण्याची process सुरु होते.
“वेध”च्या माध्यमातून भेटणारी माणसं ऐकली, पाहिली की मग आपण जे करतोय ते काहीच नाहीये ही जाणीव व्हायला लागते. लक्षात येतं की ही खरी ‘समाजाचं देणं देणारी, वेगळा विचार करून सातत्याने त्या विचारांचा पाठपुरावा करणारी माणसं’. यांचे अनुभव ऐकले की कळतं की आपल्याला काही हे जमलं नसतं बुवा ….. पण अगदी आपल्यापुरता विचार करतानासुद्धा आपण काही गोष्टी मात्र करू शकतो ते जाणवायला लागतं. मग घरातलं कपाट पाहिलं की अंशू गुप्ताच, “तुमच्या घरातल्या कपाटामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या अनेक लोकांचे कपडे आहेत” हे वाक्य माझ्या मनात घोळत राहत, आणि मी जोरदार आवराआवरी करून ते कपडे त्या-त्या माणसांपर्यंत पोहोचवते. एक सामान्य व्यक्ती म्हणून जगताना या लोकांकडून मी काय-काय शिकू शकते? याचा विचार मग सतत माझ्या मनात राहतो. लहान-लहान गोष्टी करत आपण या व्यक्तीच्या कामात आपला खारीचा वाटा उचलू शकतोच ना?
पर्यावरणासाठी काम करणारी जाधव पायांग यांच्यासारखी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला वेध मधून भेटतात. पर्यावरणाविषयी आस्था बाळगणाऱ्यांमुळे आपल्यात जाणीव जागृती झाली तरी खूप झालं. प्लास्टिक बंदी सारख्या गोष्टी मग मी काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करते.
संतोष गर्जे सारखी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत, आपल्याबरोबर अशाच इतरांनाही यातून बाहेर काढणारी माणसं ग्रेटच. संतोषला भेटल्यावर आम्ही मैत्रिणींनी बीडला जायचं ठरवलं. एक पूर्ण दिवस सहारा मध्ये या मुलांबरोबर आम्ही घालवला. समाजाचं मागासलेपण, गरीब-श्रीमंत यातली दरी, शोषण, या सगळ्यामुळे या मुलांवर अशी वेळ येते आणि अशा समाजाचा आपणही एक भाग आहोत हा विचार आपल्याला अस्वस्थ करत राहतो. यानंतर आम्ही मैत्रिणी जाणीवपूर्वक काही गोष्टी करतोच आहोत .
वेगळा विचार करणारी वेध मधली माणसं आपल्याला थक्क करून टाकतात. वेगळा विचार सुचणं ही तर जन्मजात मिळालेली देणगीच असते मला वाटत. नुपुरा – जान्हवी यांचं Bleewatch …. किती सुंदर कल्पना आणि किती चांगला विचार….
दिशा शेख, बिंदुमाधव खिरे यांच्यासारखी वास्तवाचा स्वीकार करणारी आणि त्यासाठी लढा देणारी व्यक्तिमत्व तर आपल्याला अंतर्मुख करून जातात. लहान-सहान गोष्टींचा स्वीकार करताना आपली असणारी अस्वस्थता मग या व्यक्तींमुळे कमी व्हायला लागते.
समाजातल्या अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणणं हे वेध टीमचं काम ग्रेटच. सतत स्वतःमध्येच गुंतून पडणाऱ्या आपल्यासारख्यांना हे भान देण्याचं काम “वेध” सातत्याने आणि निरंतर करत आलंय. प्रत्येक सत्राचं मर्म अगदी नेमक्या शब्दात पोहोचवण्याचं डॉक्टर नाडकर्णी यांचं कसब म्हणजे दुधात साखरच. वेगवेगळ्या वेध सेंटर्सना जेव्हा मी जाते तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांचं dedication पाहून नवीन ऊर्जा मिळत राहते आणि मग वेधच्या या उपक्रमात आपणही सहभागी आहोत याचा आनंद द्विगुणित होतो.
१ डिसेंबर २०१९, क्षितिज पेणचा चौथा ‘वेध’ असणार होता! सदानंद धारप आणि प्रीती देव यांचं आग्रहाचं निमंत्रण होतंच, १ डिसेंबरचा तलत महेमूद संगीत रजनीचा कार्यक्रम आणि पुण्यातल्या जुन्या बाजाराला भेट देण्याचा कार्यक्रम रद्द करून मी पेणला जायचं ठरवलं. पुणे वेधचे दीपक पळशीकर आणि प्रदीप कुलकर्णी यांच्याबरोबर पेणचा प्रवास सुरू झाला.
पुणे ते पेण या प्रवासात या वेळी जरा वेगळीच धमाल आली. प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या मधुमेहासाठी आणि वाढलेल्या वजनासाठी आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानं त्याबद्दलच्या सुरस कथा त्यांच्याकडून ऐकताना अचंबित व्हायला झालं. ती सगळी औषधं, ते सगळे चित्रविचित्र नावांचे काढे आणि लेप हे सगळं दिवसभर करताना ठेवायचा तासातांसाचा हिशोब, वर कमी पडतंय की काय यासाठी आहारावरही नियंत्रण आणि पथ्य! हे सगळं गेले काही दिवस काटेकोरपणे प्रदीप कुलकर्णी पार पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं. मला तर या माणसाला लगेचच ‘भारतरत्न’ पुरस्कारानं गौरवावं असं वाटून गेलं! प्रदीप कुलकर्णी मात्र आपलं वजन कसं आटोक्यात आलं आहे, शुगर आता कशी नियंत्रणात आहे आणि आपल्याला किती ताजंतवानं वाटतं आहे हे आनंदानं सांगत होते. मी मात्र मला असे अघोरी उपचार करावे लागले तर माझं काय होईल या विचारानं हबकून गेले होते.
खरं तर पेणपर्यंतचा प्रवास कसा संपला कळलंच नाही. याचं कारण सुरेखसा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी सोबत करत असलेली हिरव्यागार झाडांची सावली! त्यातच दीपक पळशीकर, प्रदीप कुलकर्णी, राजू आणि अनिता भाले यांची सुरेख सोबत! आम्ही थेट वेधच्या कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
श्रीखंडी कलरच्या फुलाफुलांच्या सुरेखशा साड्यांमधल्या वेधच्या स्त्री कार्यकर्त्यांनी आमचं स्वागत केलं. हिरव्यागार रंगांच्या टीशर्टमध्ये वेधचे इतर कार्यकर्ते लगबग करत तयारीवर शेवटचा हात फिरवताना दिसत होते. कायम हसतमुख असलेले डॉ. आनंद नाडकर्णी व्यासपीठावरची तयारी बघण्यात गुंतले होते, तर सदानंद धारप घरातलीच लगीनघाई असल्यामुळे सगळं कसं नीट पार पडलं पाहिजे या भावनेतून सगळीकडे लक्ष देत होते. रिकाम्या असलेल्या खुर्च्या क्षणार्धात भरल्या. रोहे, अलिबाग आणि जवळच्या इतर गावांमधूनही वेधसाठी मंडळी आली होती. वेधचं वैशिष्ट्य असं की यात सगळ्याच वयोगटातले लोक सामील होत असतात. त्यामुळे इथेही विद्यार्थी, पालक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक सगळेच दिसत होते. विशेष म्हणजे आश्रमशाळेतली मुलंही यात सामील झाली होती. व्यासपीठासमोरचं पटांगण गर्दीनं फुलून गेलं होतं, त्याचबरोबर शाळेच्या दुसर्या मजल्यावरचे तिन्ही बाजूंचे कॉरिडॉर देखील विद्यार्थ्यांनी भरून गेले होते. प्रत्येकाच्या हातात वेधची कापडी पिशवी आणि त्यात वेधच्या कार्यक्रमाची पुस्तिका होती.
क्षितिज पेणच्या वेधची या वेळची थीम होती – ‘बीज अंकुरे!’ या थीमला अनुसरून ऋचा नावाच्या वेधच्या कार्यकर्तीनं सुरेखसं चित्र काढलं होतं, जे बॅकड्रॉपवर सजलं होतं. तिचं कौतुक करण्यात आलं. डॉक्टरांचा प्रसन्न आवाज कानावर पडला आणि सगळं लक्ष आता पुढे काय घडतंय इकडे लागलं. डॉ. आनंद नाडकर्णी यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं वाटतं. डॉक्टर बोलत होते, वेधच्या थीमबद्दल – ‘बीज अंकुरे’ बद्दल! डॉक्टर म्हणाले, व्यक्तामध्ये अव्यक्त दडलेलं असतं, तसं बीजामध्ये झाड दडलेलं असतं. आजच्या वेधमध्ये अशा वेगवेगळ्या माणसांच्या मनात बीजं कशी रुजली गेली हे बघणार आहोत. त्यातून त्या त्या माणसामध्ये झाड कसं निर्माण झालं हे बघणार आहोत. बीजाचं झाडं होणं हा खूप मोठा प्रवास आहे. बीज महत्वाचं का आहे कारण त्यात सूक्ष्मावंशानं संपूर्ण झाड रिप्रेझेंट केलेलं असतं. ज्याला बीज कळलं त्याला झाडही कळलं.’
आजच्या वेधमध्ये ‘बुकलेटगाय’ नावानं ओळखला जाणारा अमृत देशमुख, ४० एकराचं जंगल निर्माण करून जैवविविधता जपणारा नंदू तांबे, काश्मीरमध्ये काम करणारा ‘असीम’चा सारंग गोसावी, इस्त्रोमध्ये कार्यरत असलेल्या आणि चांद्रयान/मंगळ मोहिमेत सक्रिय असलेल्या शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ आणि विख्यात शास्त्रीय संगीताच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर सहभागी असणार होते.
अमृत देशमुख हा व्यासपीठावर आला आणि डॉक्टरांनी त्याला बोलतं केलं. शिक्षणानं आणि व्यवसायानं सीए असलेला अमृत एके दिवशी सगळं सोडून पुस्तकांच्या दुनियेत रममाण होतो काय आणि जगभरात जास्तीत जास्त वाचक वाढावेत यासाठी ‘बुकलेट’ हे अॅप तयार करून त्याद्वारे लोकांमध्ये वाचनवेड वाढवतो काय सगळंच चकित करणारं होतं. सुमारे ११ लाखाहून जास्त लोक आज अमृतचं अॅप वापरत आहेत. अमृत पुस्तकांचा सारांश ऑडियो स्वरूपात देतो. हा सारांश ऐकल्यानंतर वाचक ते मूळ पुस्तक विकत घेऊन वाचतात आणि त्यामुळे त्या त्या पुस्तकांची विक्री देखील वाढते. अमृतला पुस्तकांची आवड त्याच्या मोठ्या भावामुळे लागली. व्हॉट्सअॅप माध्यमाचा त्यानं यासाठी सुरुवातीला उपयोग केला. घरी पुस्तकं असतात, पण लोक ती वाचतीलच असं नाही ही गोष्ट अमृतच्या लक्षात आली. अमृतनं आजपर्यंत १३५० पुस्तकं वाचली आहेत. त्याच्या अॅपवर पहिलं पुस्तक किंवा सारांश वाचल्यानंतर दुसरं अॅड होतं. सगळे सारांश तो एकदम देत नाही. खूप सहजासहजी गोष्ट उपलब्ध झाली तर माणसाची प्रेरणा हरवते. त्यामुळे सगळं काही एकदाच द्यायचं काम तो करत नाही. त्यामुळेच थोडं थोडं द्यायचं असं अमृतनं ठरवलं. “रीड वन गेट वन”, असं अमृत म्हणतो. त्यानं आपल्या इंग्रजी भाषेच्या उच्चारांवर भर दिला. त्याच्या ऑडिओमध्ये हळूहळू संगीत असेल, बोलण्यातले चढउतार असतील, त्यानं स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले. ‘पर्फेक्शन’ आणि ‘एक्सलन्स’ यामधला फरक अमृतनं सांगितला. तो म्हणाला, परिपूर्ण असण्यापेक्षा उत्कृष्टतेचा घ्यास धरायला हवा. परिपूर्णता एका चौकटीत आपल्याला बद्ध करते, मात्र उत्कृष्टता पुढे पुढे जायला मदत करते.
अमृतला हे सगळं करताना खूप वेगळे अनुभव येतात. एके दिवशी एका मुलीचा रात्री अकरा वाजता अमृतला फोन आला. ती त्याचं खूप कौतुक करत होती. अमृतला वाटलं ती फ्लर्ट करतेय, त्यामुळे अमृतला तिची फिरकी घ्यावी वाटली. मात्र काहीच क्षणात जेव्हा अमृतला कळलं की ती मुलगी अंध आहे, त्या वेळी अमृतच्या अंगावर काटा आला. आपल्या कामाचं, आपल्या करण्याचं महत्व त्याला समजलं आणि जबाबदारीची जाणीव देखील झाली. त्याच क्षणी त्याला आठवलं की पंधरा वर्षांपूर्वी आपल्या आईनं मृत्यूनंतर आपले डोळे दान केले होते! आपण देत असलेली माहिती, तिचा कोणी उपयोग म्हणण्यापेक्षा स्वतःच्या नावानं दुरूपयोग केला तर असा प्रश्न विचारल्यावर अमृत म्हणतो, कॉपी राईट, पेटंट हे शब्द मला आवडत नाहीत. जे मला सांगायचंय, द्यायचंय ते मी करतो आहे. इतरांनी ते घेऊन त्याचा काही उपयोग केला तर करू दे.
अमृतला क्षितिज पेण वेधतर्फे एक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली. त्याच्या पुढल्या प्रवासाला डॉक्टरांनी शुभेच्छा दिल्या.
यानंतर व्यासपीठावर आल्या इस्रोच्या शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ! एखाद्या व्यक्तीनं किती साधं असावं याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहून आला. माणूस पेहरावानं नव्हे, दागिन्यांनं नव्हे वा पैशानं नव्हे तर त्याच्यातल्या कर्तृत्वानं आणि साधेपणानं समोरच्याचं मन कसं जिंकू शकतो हे नंदिनी हरिनाथ यांच्याकडे बघून लक्षात येत होतं. लहानपणापासून भौतिकशास्त्राची आवड असलेल्या नंदिनी या गेली २० वर्षं इस्रोमध्ये कार्यरत आहेत. मंगळयान मोहिमेत तसंच नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. रोजच १२ ते १४ तास काम करणार्या नंदिनी हरिनाथ कुठेही थकलेल्या जाणवत नाहीत हे विशेष. त्यांचं ताजंतवानं राहण्याचं गुपित त्यांच्या अथक कामात आहे हेही लक्षात येत होतं. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी असलेली ही मृदू सौम्य स्वभावाची स्त्री सगळ्यांनाच भावून गेली.
नंदिनी हरिनाथ यांची आई गणित आणि वडील भौतिकशास्त्र या विषयातले एक्सपर्ट होते. घरातलं वातावरण सर्व सुविधांनी युक्त होतं. जे करायचं ते चांगलंच करायचं हे नंदिनीच्या मनात लहानपणापासूनच ठसलं होतं. वडिलांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. लहान लहान गोष्टींतून ते नंदिनीला शिकवत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर पाणी वरच्या टाकीत कसं चढवलं जातं, त्यामागचं विज्ञान काय हे ते सोप्या भाषेत समजावून सांगत. दैनंदिन जीवनातलं विज्ञान त्यांना यातून कळत गेलं.
एमएस्सी फिजिक्स दिल्ली विद्यापीठातून नंदिनी यांनी केलं. त्यांना पुढे संशोधन करायचं होतं. त्यांनी इस्रोमध्ये अप्लाय केलं आणि त्यांना तिथं कामासाठी संधी मिळाली. मिशन प्लॅनिंग अँड ऑपरेशन्स या विभागात त्यांना काम करायचं होतं. उपग्रहाची कल्पना, त्याचं नियोजन, त्याला तयार करणं, त्याची कार्यवाही, त्याची प्रत्येक यंत्रणा कार्यान्वित करणं ही सगळी कामं नंदिनी यांना करायची होती. त्या वेळी इस्रोमध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी होतं. उपग्रह जेव्हा आकाशात जातं तेव्हा दिवसरात्र काम करावं लागतं. त्यामुळे इस्त्रोचे शास्त्रज्ञ स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त प्राधान्य देत असत. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पुरुषांइतक्याच स्त्रिया आज सक्षमपणे इस्त्रोमध्ये काम करत आहेत. नंदिनी यांनी २८ मिशन्सवर काम केलं. २९ वं मिशन ११ डिसेंबरला होणार आहे. माणसाच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टींमध्येही म्हणजे जयपूर फूट असो वा दातांच्या कवळ्या बनवणं असो, यात इस्रोनं मोठी भूमिका बजावली आहे. इस्रो आशियातली महत्वाची अशी अवकाश संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेत असो की संशोधन क्षेत्रात काम करणं असो हे ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांच्यासाठी नंदिनी म्हणतात, तुमचं कुतूहल नेहमी जागृत ठेवा. आसपासची प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीनं न्याहाळा. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ‘का?’ असा प्रश्न विचारा.
टाळ्यांच्या कडकडाटात नंदिनी यांना लोकांनी उभं राहून गौरवलं. वेधतर्फे त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर निशिकांत ऊर्फ नंदू तांबे हा वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलेला तरूण व्यासपीठावर आला आणि या तरुणानं ४० एकराचं जंगलं चिपळूण जवळच्या शिरवली गावात निर्माण केलंय यावर विश्वासच कसा ठेवावा कळेनासं झालं. मात्र त्याच्या जंगलाच्या फिल्म्स जेव्हा समोर दिसायला लागल्या, तेव्हा मन थक्क होऊन बघत राहिलं. या जंगलात राहणारे, येणारे इतके विविध पक्षी की बघून हरखून जावं. नंदूच्या जंगलात आज २३० पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. या पक्ष्यांचं पाणी पिणं असो वा पाण्यात नाचणं असो, एकमेकांना साद घालणं असो वा नंदूकडून स्वतःची शुश्रूषा करून घेणं असो, सगळं अजब होतं.
चिपळूण जवळ शिरवली गावात नंदूचं शिक्षण झालं. खोडकर स्वभावामुळे नंदू विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये प्रसिद्ध होता. नंदूचा आठवीपासून पुस्तकी ज्ञानातला रस कमी झाला. फिरण्याची आवड निर्माण झाली. नंदूला निसर्ग खूप आवडायचा. शाळेला सुट्टी मारून फिरायला खूपच आनंद मिळायचा. पुढे नंदूनं वाणिज्य शाखेत प्रवेश केला. काय करायचं नक्की हे त्याला ठाऊक नव्हतं. गंमत म्हणजे नंदूनं पाच वर्षं रेल्वेत फेरीवाल्यासारखं काम केलं. पाणी आणि शीतपेयं कोकण रेल्वेत विकण्याचं काम केलं. थोडी वाचनाची आवड निर्माण झाली. अभ्यासक्रमातलं वाचन त्याला आवडायचं नाही. मात्र अवांतर वाचन करायला आवडायला लागलं. हातात पडेल ते वाचायची सवय लागली. बीकॉमच्या शेवटच्या वर्षात नंदू परीक्षेचा शेवटचा पेपर किती वाजता आहे हेच विसरला. पेपर संपण्याच्या वेळात तो परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचला. त्यानंतर मात्र नंदूनं परीक्षा दिली नाही. ते शिक्षण तिथेच सोडलं. अॅडव्हेंचरचा इंस्ट्रक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. काही कॅम्पस घ्यायला सुरुवात केली. टीम बिल्डिंगचं काम कंपन्यांबरोबर केलं. यासाठी तो मुंबईत होता. मात्र मुंबई त्याला भावली नाही आणि मुंबईत पुन्हा पाउल टाकायचं नाही असं त्यानं ठरवलं.
हाऊ टू सी द जंगल, हाऊ टू फील द जंगल या बरोबरच हाऊ टू रीड द जंगल ….हे मी लोकांना शिकवतो असं जंगलवेडा नंदू म्हणतो. जंगल वाचायला आपण शिकलं पाहिजे असं त्याला वाटतं. प्रेमाच्या भाषेवर नंदूचा अढळ विश्वास आहे. हुशारीपेक्षा जन्मतः लाभलेल्या बुद्धीवर त्याचा विश्वास आहे. ४० एकराचं जंगल आता त्याला १०० एकरापर्यंत करायचं आहे.
नंदूला क्षितिज पेण वेधतर्फे २५ हजारांची देणगी त्याच्या कामासाठी देण्यात आली आणि त्याच वेळी उपस्थितांमधून उत्स्फूर्तपणे जमा झालेले २० हजार रूपये देखील त्याला सुपूर्त करण्यात आले.
यानंतरच्या सत्रात सारंग गोसावी आणि महेक, हे दाखल झाले. ‘असीम’ संस्थेतर्फे काश्मीरमध्ये काम करणारा, काश्मीरमधल्या तरुणांना आणि महिलांना रोजगार मिळवून देणारा, मुलांना शिक्षित करणारा, भारतातल्या इतर ठिकाणांशी त्यांना जोडू पाहणारा सारंग काश्मीरच्या महेकसह आला होता. महेक ही तरुणी काश्मीरच्या हॉटेल ताजमध्ये शेफचं काम करतेय. हे पद, हे काम केवळ सारंग दादामुळे आपल्याला मिळालं असं ती अभिमानानं सांगत होती. महेक मुद्दाम महाराष्ट्रीय साडी नेसून वेधमध्ये सामील झाली होती.
सारंगनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बालगंधर्वला जनरल पाटणकर यांचं भाषण ऐकलं. तोपर्यंत सारंगच्या मोठ्या भावानं जीआरई देऊन अमेरिकेला येण्याविषयी सल्ला दिला होता. पण त्याआधी पाटणकरांच्या भाषणानं त्याच्यावर परिणाम झाला. काश्मीर प्रश्नावर बोलताना त्यांनी तरूणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांचं बोलणं ऐकून सारंगनं काश्मीरमध्ये जाऊन धडकायचं ठरवलं. काश्मीरचं नाव काढताच आईनं जायला विरोध केला. सारंगला काहीही करून काश्मीरमध्ये जायचंच होतं. त्यामुळे आपण गोव्याला जातो आहे असं सांगून म्हणजे खोटं बोलून तो काश्मीरमध्ये पोहोचला. जनरल पाटणकर यांनी त्याला कूपवाडा या भागात काम करायला सांगितलं. सारंगनं मुलांना शिकवायला सुरुवात केली. काश्मीरची निरागस माणसं त्याला आवडली. त्यानं तिथली बंद पडलेली शाळा सुरू केली. तिथेच कम्प्युटरचं शिक्षणही सुरू केलं.
यानंतर सारंग सतत काश्मीरला जातच राहिला. सुरुवातीला अनेक अडथळे आले. मात्र काश्मीरच्या लोकांचा विश्वास आणि प्रेम त्याला मिळवता आलं. त्यानंतर त्यानं तिथल्या महिलांसाठी आक्रोड आणि सफरचंद यांची बेकरी प्रॉडक्ट तयार करण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी सारंग आणि त्याचे मित्र पुण्यातल्या बेकरीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन एक्सपर्ट झाले. क्रिकेट असो वा फुटबॉल, या खेळांच्या मॅचेस घेऊन एक चैतन्य सारंगनं तिथे आणलं. एकीची भावना निर्माण केली. काश्मीरमधल्या तरुणांनाही सारंगच्या सान्निध्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. जावेद नावाच्या तरुणानं अपंगांसाठी काम सुरू केलं. त्याच्या कामाबद्दल राष्ट्रपतींकडून त्याला गौरवण्यात आलं. आज जावेदचं काश्मीरमध्ये मोठं काम उभं राहिलं आहे.
आज काश्मीर हे सारंगचं दुसरं घर झालं आहे. काश्मीरची अनेक मुलं-मुली पुण्यात शिकायला येतात. सारंग त्यांना त्यांचा पालक, भाऊ असा वाटतो. इतकंच नव्हे तर काश्मीरमधली मिलिट्री देखील कुठल्याही कामात सारंगला बोलावते आणि त्याचं साहाय्य घेते. आपण फार मोठं काम करतो आहोत असं सारंगला आजही वाटत नाही. आपण फक्त माणसं जोडण्याचं काम करतोय अशीच भावना त्याच्या मनात आहे.
सारंगनं स्थापन केलेली ‘असीम’ संस्था दिवसेंदिवस विस्तारत आहे. यातले सर्व तरूण आपापल्या नोकर्या, व्यवसाय करत यात आपलं योगदान देत आहेत. वेधतर्फे सारंग आणि महेक यांनाही भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं.
वेधचं शेवटचं सत्र आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सहभागानं झालं. लहानपणापासून आयुष्यात गाणं कस भरून गेलं होतं आणि त्यासाठी त्यांचे आई-वडील आणि गुरू यांनी त्यांच्याकडून करून घेतलेली मेहनत याबद्दल त्या बोलत होत्या. त्या वेळी गाणं हे व्यवसाय म्हणून बघितलं जात नव्हतं. ती एक साधना होती. आरती अंकलीकर बोलत असताना मधूनमधून त्या अनेक रांगाचं, ठुमरीचं, ख्यालांचं स्वरूपही गाऊन सांगत होत्या. त्यांचा तो पहाडी, खडा आवाज वातावरणात चैतन्य निर्माण करत होता.
आरती अंकलीकर यांचे आई-वडील उत्तम गाणारे तर होतेच, पण ते अतिशय उत्तम पालक होते. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांकडे खूप चांगलं लक्ष दिलं. आरती अंकलीकर प्रत्येक क्षणाला त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत होत्या. दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्वरी यांचं भारलेलं वातावरण त्यांच्या घरात असायचं. म्हाडो परमेश्वर…..हे पहिल्यांदा ऐकलेलं भजन त्यांना आठवलं आणि त्यांनी गाऊनही दाखवलं. त्यांनी गायलेला यमनचा ख्याल मनावर आपलं राज्य गाजवून गेला.
लहानपणी शाळेतून घरी आल्यावर तास दीडतास झोक्यावर बसून झोका घेत असताना आरती अंकलीकर शाळेतली गाणी गात असायच्या आणि तितका वेळ त्यांची आई ते सगळं ऐकत असायची. आपल्या मुलीचा त्यातला कल आईने ओळखला आणि त्यातलं शिक्षण द्यायचं ठरवलं. वेळोवेळी मिळत गेलेली बक्षिसं, गुरुजनांची वाहवा आणि आपल्या गुरूंसारखं म्हणजे कधी किशोरीताईंसारखं, कधी मालिनी राजूरकरांसारखं तर कधी आशा भोसले यांचं गाणं ऐकलं की आरतीताईंना वाटायचं आपल्यालाही असं गाता आलं पाहिजे. प्रत्येक गाणं चारपाचशे वेळा आरती अंकलीकर यांच्याकडून त्यांची आई गावून घेत असे. ‘जाहल्या काही चुका’ हे गाणं त्यातलंच. गाण्यातल्या जागा कळल्या पाहिजेत, तसंच गाणं बुद्धीला कळलं पाहिजे, गळ्याला समजलं पाहिजे आणि मग नंतर त्यात भावना ओतायच्या असं त्या म्हणाल्या. त्यांची गाण्याची इच्छा दृढ होत गेली.
आपापला आदर्श आपण रोज शोधायला हवाय असं आरती अंकलीकर मुलांना उद्देशून म्हणाल्या. आरती अंकलीकर यांना भारतीय संगीत असो की पाश्चिमात्य संगीत असो सगळं संगीत आवडतं. अवघा रंग एक झाला या भैरवीने आरती अंकलीकर यांनी वेधची सांगता केली.
पाचही सत्रांबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या खास शैलीत बोलते झाले. ते म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला अनेक माध्यमं समजत असतात. अमृत वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याच्यातला ‘मी’ हा विशाल होतो. आज त्याच्याबरोबर ११ लाख वाचक आहेत. त्याच्यामधला संकुचित ‘मी’ आता राहिलाच नाही. नंदिनी हरिनाथ यांनी शास्त्रीय स्वप्न सिद्ध करण्यासाठी शेकडो हजारो लोक इस्रोमध्ये काम करतात तेव्हा त्यांच्यातला छोटा छोटा ‘मी’ नष्ट होतो आणि ते सगळे जे स्वप्न असतं ते स्वप्न उतरवताना त्यांचा तिथला ‘मी’ विशाल होतो असं सांगितलं. नंदू तांबे यानं निसर्गाकडे पाहा तुमचा ‘मी’ किती खुजा आहे हे तुम्हाला कळेल असं सांगितलं. निसर्ग हा तुमच्यातला ‘मी’ विशाल करण्याची संधी देतो. आपल्या कोंडवाड्यातल्या ‘मी’ ला कवटाळू नका. सारंगनं आपण आपल्या ‘मी’ ला सामान्य समजायला नको असंच सांगितलं. ‘मी’ कडे एक उत्तर आहे. काहीच करता येत नसेल तर निदान एका ‘मी’ ला दुसर्या ‘मी’ ला जोडावं आणि त्यातून ‘आम्ही’ निर्माण करावा. या ‘आम्ही’ची ऊर्जा बहुगुणित झालेली असेल असं सांरग म्हणाला. आरती अंकलीकर तर म्हणाल्या, ‘मी’ गातच नाही. देवच गातोय. निसर्गातला देव आहे, माणसामधला देव आहे, गळयातला देव आहे. देव सर्वत्र आहे. त्याला शोधायला मात्र आपली दृष्टी विशाल करायला हवी. स्वकेंद्रितपासून स्वतःला कसं वाचवायचं हे सगळ्यांनी सांगितलं.
डॉ. आनंद नाडकर्णी जेव्हा निरूपण करतात, तेव्हा सगळा सार डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांचं वाचन, त्यांचं आकलन, त्यांची संवाद साधण्याची आणि समोरच्याला आपलंसं करण्याची हातोटी, त्यांची समोरच्याविषयी असलेली एम्पथी सगळं सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या वाणीतून कळतं आणि त्यांच्याविषयीचा, त्यांच्या कामाविषयीचा आदर आणखी आणखी वृद्धिंगत होत राहतो.
पेण वेध अतिशय सुरेख झाला, हे सांगायलाच नको. अतिशय उत्कृष्ट नियोजन, आसनव्यवस्थेपासून ते खाणपिण्याच्या सर्व व्यवस्थेपर्यंत चोख व्यवस्था! हसतमुख आणि मदतीला तत्पर असलेले कार्यकर्ते, शिस्तशीर प्रेक्षक/श्रोते असं सगळं! सहभागी दिग्गजांना बोलतं करण्यासाठी डॉक्टरांबरोबर सदानंद धारप यांनी देखील त्यांना साथ दिली. आयोजकांना एकच सूचना करावीशी वाटते, पेण वेधचं व्यासपीठ आणखी देखणं करता आलं असतं का? बॅकड्रॉप, रंगसंगती, प्रकाशयोजना या गोष्टी करण्यात पेण वेधची टेक्निकल टीम खूपच सरस असल्याचं कानावर आल्यामुळे त्यांनी या सूचनेचा विचार करावा कारण त्यांना ते सहजशक्य आहे!
सप्टेंबर २०२० मध्ये पुण्यात १०० वा वेध संपन्न होणार आहे. त्यासाठी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण डॉक्टरांनी उपस्थितांना दिलं. प्रत्येक ठिकाणच्या वेधचं एक वैशिष्ट्य म्हणजे वेध संपला तरी सगळी सत्रं मनात रेंगाळत राहतात. सतत कार्यमग्न राहा, वेगळं काहीतरी करा, इतर करत असलेलं टिपून घ्या, जगणं सुंदर आणि समृद्ध बनवा हे विचार अधिकाधिक दृढ होत पावलं घरचा रस्ता धरतात हे मात्र खरं!